लेखक : श्रीकांत आव्हाड====================== १९९६ मध्ये ह्युंदाई ने भारतामध्ये पाय ठेवले. तेव्हा देशात मारुती, टाटा, महिंद्रा, हिंदुस्थान आणि प्रीमिअर याच कंपन्या होत्या.
भारतातील ऑटोमोबाईल इंडस्ट्री मध्ये आजही मारुती सुझुकीचा शेअर ४५% च्या आसपास आहे. कित्येक वर्षांपासून या कंपनीचं देशातील ऑटोमोबाईल इंडस्ट्रीवर वर्चस्व आहे. पण